भारतीय मूल्यसंस्कारांवर आधारित, सर्वांगीण व गुणवत्तापूर्ण शिक्षण देऊन विद्यार्थ्यांचा बौद्धिक, शारीरिक, सामाजिक व नैतिक विकास घडविणे हा गुरुकुल ट्रस्टचा मुख्य उद्देश आहे. विद्यार्थ्यांच्या विद्या-क्षमता 100% विकसित करणे, स्वावलंबन, शिस्त व संस्कार यांवर भर देणे हे संस्थेचे ध्येय आहे.
संस्थापक व समाजातील शिक्षणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते यांच्या एकत्रित प्रयत्नातून गुरुकुल ट्रस्ट विश्वस्त मंडळाची स्थापना करण्यात आली.
संस्थेचे शैक्षणिक कामकाज यशस्वीरीत्या सांभाळले गेले असून सद्यस्थितीत विश्वस्त मंडळ कार्यरत आहे.
एकूण विद्यार्थी : 875
शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी :
भास्कराचार्य गणित नगरी (पाटणादेवी) संस्थेमार्फत तसेच विविध मान्यवर तज्ञांकडून वेळोवेळी मार्गदर्शन:
We use cookies to analyze website traffic and optimize your website experience. By accepting our use of cookies, your data will be aggregated with all other user data.